पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही. ...
जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्ते विकास योजनेची आता राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ही योजना राज्याच्या विविध जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
एखादा व्यवसाय सुरू करताना त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान, यंत्रसामग्री, विक्रीकरिता बाजारपेठ, आवश्यक बाबींचे व्यवस्थापन या बाबींची सविस्तर माहिती असणे गरजेचे असते, .... ...
हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. ...
तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली. ...
वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...