जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात प्रारंभी ७ मे पर्यंत नागरिकांना हेल्मेटची सवय लागावी याकरिता नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले; मात्र नेहमी वसुलीचे टार्गेट बाळगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून यात वसुली होणार नाही तर नवल ...
बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष ...
उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे. ...
स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. ...
पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारूलता टोकस यांनी केले. ...
परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. ...
गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. ...
तालुक्यातील एकपाळा येथून अनधिकृत बीटी बियाण्यांचे ३६ पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई गुणनियंत्रण जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने बुधवारी केली. ...
समुद्रपुरातील इंदिरा नगर येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ९ घरांची राखरांगोळी होउन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तब्बल ९ परिवार उघड्यावर आले आहेत. ...