ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू शेकापूर येथील सिद्धार्थ मुन व त्याच्या सहकाऱ्यांनी एका अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केला. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्य ...
गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भा ...
दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ...
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
सामाजिक वनीकरण शाखेच्या मदतीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर, शेतकºयांच्या शेतजमिनीवर वृक्ष लावगड करता येणार आहे. तसा शासननिर्णय नुकताच निर्गमित झाला आहे. ...
न्यायालयीन प्रक्रिया व नेहमीच पोर्टलच्या वादात अडकलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यात शासनाने दिलेल्या निकषानुसार आपल्याला जवळची शाळा मिळावी म्हणून शिक्षक शक्कल लढवित असल्याचे समोर येत आहे. ...
येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले. ...
नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी ...
शासनाच्यावतीने प्रत्येक घर धुरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अनेक शिबिर आणि मेळावे झाले. असे असताना अद्यापही ग्रामीण भागात चुलीचा धूर निघत आहे. ...