मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून ...
सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. या उन्न्हात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होते तर गुरांना किती भटकावे लागत असेल, याचा अंदाज येते ही बाब लक्षात घेत न्यू कुर्ला परिसरातील प्रशांत सरदार हा पिठगिरणी व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपास ...
दुर्गम भागातील ग्रामस्थ गावात घडलेल्या लहान-मोठ्या गुन्ह्यांची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे आता पोलीस ठाण्याचे कर्मचारीच दुर्गम भागातील गावांत जाणार आहेत. ...
येथील येनोरा मार्गावरील जलाराम जिनिंग युनिटला रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. यात कापसाच्या सुमारे ४०० गाठी जळाल्या. यातील नुकसानीचा अंदाज घेतला जात असून अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही. ...
वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे. ...
भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकां ...
निधीचा संदर्भ देत वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील महत्त्वाचा असलेला जोलवाडी-देलवाडी रस्ता खड्ड्यात गेला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. ...
वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. ...
धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. सध्या या प्रकल्पाला मूर्त रूप आले असले तरी तो अद्याप अर्धवटच आहे. या प्रकल्पातून सुमारे ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, असा प्राथमिक अंदाज होता. ...
बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे. ...