यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमार ...
बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. ...
शासनाच्यावतीने तूर खरेदीला दिलेली मुदतवाढ मंगळवारी संपली आहे. शासकीय तूर खरेदीचा आज अंतिम दिवस असल्याने शेतकऱ्यांची शासकीय केंद्रांवर चांगलीच झुंबड उडाली होती. शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने खरेदी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ...
गत खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या रकमेतून २ लाख १ ...
शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत: ...
तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने ...
शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे. ...
आशा व गटप्रवर्तकाच्या मागण्याबाबत २ एप्रिल रोजी मंत्रालयात व आरोग्य भवन येथे बैठक झाली. यात काही निर्णय घेण्यात आले; पण त्यावर अद्याप शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. यामुळे शासन निर्णय जारी करा अशी मागणी करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलना ...