महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वा ...
‘जुने ते सोने’ असे म्हटल्या जात असले तरी जुन्या साहित्याकडे विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे सध्या विविध शासकीय कार्यालयातील लाखोंची मालमत्ता असलेली चारचाकी ...
वडगाव (कला) येथील युवा व प्रगतशील शेतकरी पप्पू बोबडे यांनी स्वत:च्या दोन एकर शेतात केळीच्या तीन हजार रोपांची मार्च महिन्याच्या तळपत्या उन्हात लागवड केली. त्या रोपांच्या सभोवताल बोरूंचे बियाणे टाकले. ते केळीच्या रोपाच्या बरोबरीने वाढले. ...
येथील बाजार चौकातील दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यात चार दुकानांचा कोळसा झाला. यामुळे दुकानदारांचे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. दुकानाजवळील तणस पेटविल्याने दुकानाला आग लागल्याचे सांगण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. ...
येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्य ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाºयांचे आदोलन सुरूच होते. यात मंगळवारपासून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे. ...
धुनिवाले मठ ते धंतोली चौकापर्यंत असलेल्या बॅचलर रस्त्याच्या कामाव्या गुणवत्तेबाबत अनेकवार प्रश्न उपस्थित झाले. याची माहिती जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी दिली. त्यांनी संबंधित यंत्रणेला जागेवर बोलवून हा प्रकार अयोग्य असून त्यावर वेळीच कार्यव ...
गत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंड अळीमुळे यंदाच्या हंगामात कपाशीचा पेरा घटणार असे बोलले जात आहे. असे असताना जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार ३६३ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन केले आहे. ...