शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे. ...
आशा व गटप्रवर्तकाच्या मागण्याबाबत २ एप्रिल रोजी मंत्रालयात व आरोग्य भवन येथे बैठक झाली. यात काही निर्णय घेण्यात आले; पण त्यावर अद्याप शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. यामुळे शासन निर्णय जारी करा अशी मागणी करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलना ...
मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेन ...
उमेद प्रकल्पाद्वारे संचालित रोठा येथील संकल्प प्रकल्पाच्या संचालक मंगेशी मून यांचे वडील देवराव रामचंद्र पुसाटे यांचे नुकतेच निधन झाले. देवराव पुसाटे यांना मुलं असतानाही मंगेशी मून यांनी आपल्या वडीलांना खांदा व अग्नी देऊन एक सामाजिक संदेश या निमित्तान ...
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले. ...
नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अखेरची मुदत १५ मे दिली आहे. ही ‘डेडलाईन’ लक्षात घेत शुक्रवारी व शनिवारी नाफेडला तूर देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ...
पवनार येथील अनूसया चकोले या अतिक्रमणधारक महिलेचा घर पडल्याने भिंतीखाली दबून मृत्यू झाला. अतिक्रमणधारकांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; पण कुठलीही कार्यवाही केली नाही. ...
खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या मादापूर-दानापूर शिवारातून लोखंडी प्लेटांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लोखंडी प्लेटा व मालवाहू, असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
नापिकी, अत्यल्प हमीभाव, कर्जाचा डोंगर यामुळे हतबल शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या रेट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करून कर्जमाफी दिली. यात २००९ ते २०१६ मधील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंत कर्ज माफ झाले. ...