अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्री ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णाल ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे ...
समाजातील माणूसकी दिवसे न दिवस लोप पावत चालली आहे. श्रीमंताजवळ असलेल्या चांगल्या वस्तू सर्वसामान्य गरीब लोकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने माणूसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, हे ब्रीद समोर ...
सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्कृष्टपणे होत आहे. घरापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, यासाठी वर्धा जिल्ह्याची वाढीव मागणी लक्षात घेता अति ...
येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरम ...
नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन ...
देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दु ...