माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कार ...
अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्या ...
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा ... ...
विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे. ...
वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू आदी किटकजन्य आजार डोके वर काढतात. डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य उपाययोजना करीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ . श्वेता थूल यांनी केले. ...
यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे. ...
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. ...
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने वर्धेत ३६ वे पोलीस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. हा बदली आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे. ...