वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत. ...
जिल्हा परिषदेत २ हजार ५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन वेळा सुनावणी घेतली. मात्र अद्याप एकाही शिक्षकावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे मुख्य क ...
धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे या मागणी साठी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी सरकारचा निषेध करीत शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून धनगर बांधवांनी सावंगी (मेघे) टी-पॉर्इंटवर रास्तारोको आंदोलन केले. ...
जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे. ...
जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे. ...
परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घे ...
वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथे उभ्या ट्रॅव्हल्सला शनिवारी रात्री उशीरा अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्सला आपल्या कवेत घेतले. यात एम.एच. २९ ए. डब्ल्यू. ४४९९ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला असून घटनेची नोंद ...
उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात ...
तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण ...