देशाच्या विविध भागात वीज टॉवरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी मोबदला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा दिला जातो. या प्रक्रियेत संपूर्ण देशासाठी एकच धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी टॉवर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केंद्रीय ऊर्जामंत ...
शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले. ...
साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तड ...
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली. ...
लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. ...
आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. ...
दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शास ...
आष्टी शहरातील ग्रा.पं.ला नुकताच नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या शहराला यापूर्वी तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. असे असले तरी गत अनेक वर्षांपासून शहिदांची भूमी असलेल्या आष्टीची शासन दरबारी आष्टी (शहीद) अशी नोंद घेण्यात आलेली नाही. ...
वर्र्धा शहरपक्षी निवडणुकीच्या प्रचारतोफा स्वातंत्र्यदिनी महामतदान अभियान राबवून थंडावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १७ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ...