माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खासगी व्यापाऱ्यांपेक्षा थोडा जास्त दर नाफेडच्यावतीने तूर उत्पादकांना दिल्या जात असल्याने सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील तूर नाफेडला विकली. ...
वर्धा जिल्हा सहकारी बँकेचा प्रचंड तोटा असल्याने हा भार झेपविणे सध्या कठीण असल्याचे सांगत राज्य सहकारी बँकेने तुर्तास विलिनीकरणास नकार दिला़ बुधवारी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात वर्धा जिल्हा सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीक ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बापू कुटीत उपस्थित राहून अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह शेकडो काँग्रेस नेत्यांनी प्रार्थना सभेतून गांधीजींना आदरांजली अर्पण केली. ...
महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट् ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ...
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह ...
गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताट ...
सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...