केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकासकामांचे सर्वेक्षण करून त्या कामात काही उणिवा राहिल्या असल्यास त्याबाबतच्या मजकुराचा समावेश असलेल्या विशिष्ट आकारातील एक फलक ग्रा.पं. कार्यालयासमोर लावून ग्रामसभा घेण्याचे शासनाचे निर् ...
ग्रामीण जनतेला विविध आजारावर मात करता यावे या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने नि:शुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ विशेष करून महिलांसह नागरिकांनी घेतला पाहिजे. ...
भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे. ...
विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी तसेच शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी अध्ययनरत असावे, असे विचार आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केले. ...
कृषी विभाग आणि आत्माच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता संबंधित विभाग कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्हा परिषदेतून कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांची तुमडी भरण्यासाठी निघालेल्या तोंडी आदेशावरुन अनेक ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधींची १५० वी जयंती’ असे लिहिलेले बॅनर थोपविण्यात आले. ...
‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन देशात मोदी सरकार सत्तवर आले. मागील ४ वर्षात या सरकारने कामगार कर्मचाºयांविरोधी सेवा विषयक व कायदे विषयक तरतुदीसंदर्भात जे धोरण अवलंबिले आहे. ...
वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. ...
सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समित ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. ... ...