वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटना व सुशिक्षीत बेरोजगार अभियंता संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सा.बा.वि.च्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी मागे घेतले. त्यांच्या मागण्यांपैकी सहा मागण्यांवर चर्चा करून य ...
नजीकच्या हिवरमठ या गावाजवळील सादबा दर्गाह भागातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढून जीवदान दिले. ...
शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिन ...
आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले. ...
वाहनांच्या गतीला ‘ब्रेक‘ लावण्याकरिता शहरातील विविध मार्गांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, ते लावताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याने त्याचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे. ...
बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबास ...
जामणी येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. ...
वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे. ...
नजिकच्या माळेगाव ठेका येथील राजू बत्तीसराव सपकाळ यांनी मसाळा या गावात संजय हरबाजी सपकाळ यांच्याकडून इमला विकत घेतला. त्या घरी ते राहायला गेले पण मागील ९ महिन्यांपासून इमला कर पावती त्यांच्या नावाने करुन दिली नाही. ...
परिवारातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता मुलानेच घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला बेड्याही ठोकल्या. ...