ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. ग्रामगीता प्रत्येक गावाच्या विकासाकरिता मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन ...
मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सो ...
स्वातंत्र्य सैनिकाची कन्या तसेच वर्ध्याची चंडिका अशी ओळख असलेल्या सुलभा पिंगळे (७५) या काही कामानिमित्त जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उभ्या असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. दरम्यान त्यांना भोव ...
चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते. ...
जगभरातील साहित्य, कला आणि विविध माध्यमांवर महात्मा गांधी यांनी आपला ठसा उमटविला आहे. जनमानसावर अधिराज्य गाजविणारा हा महात्मा सर्वांनाच आपलासा वाटतो. कारण गांधींचे राजकारण हे प्रेमाचे होते, ते द्वेषमूलक नव्हते, असे प्रतिपादन म्युझियम आॅफ गोवाचे संस्था ...
वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. सिग्नल्सचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यापूर्वीही या यंत्रणेवर लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पुन्हा पाण्यात जाणार का? या प्रश्नाने व ...
२६ जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये स्पर्श अभियान राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयोजित करण्यात आले होते. ...
महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना करून कार्य सुरू केले होते. गांधीजी आणि डॉ. नेल्सन मंडेला यांची कर्मभूमी असल्याने जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या आश्रमात गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांचा अर्धाकृती पुतळा स्था ...
प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडलेले असतात, त्याला केवळ चालना देण्याची प्रतीक्षा असते. हीच बाब हेरून कलागुणांचे धनी असलेल्या बालकांसह युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ...
धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत. ...