सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आ ...
सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रत्येक काम हे महात्मा गांधींचा विचार आणि प्रेरणा देणारे असले पाहिजे. त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम असण्यासोबतच सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह् ...
सनातन परंपरेपासून कुस्ती आपला खेळ राहिला आहे. परंतु या कुस्तीला राजाश्रय मिळण्यासाठी शासनस्तरावरील प्रयत्न कमी पडत आहे. अशी कबुली अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाजराचा हार घालून निषेध नोंदविला. कायमच असंवेदनशील व भांडवलशाही सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावती ...
तालुक्यातील वायगाव (गोंड) येथून दहा गायी वाहनात कोंंबून कत्तलीकरिता नेत होते. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी वाहन अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे दहाही गायींची सुखरुप सुटका झाली. ...
जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरह ...
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...
लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले ...
शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केले आहे. त्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, असे ...