येथील १२० वर्षे जुन्या आर. एस. आर. मोहता स्पिनिंग व विव्हिंग मिल्स येथील कामगारांची द्वार सभा शुक्रवारी पार पडली. मिल बंद केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला. ...
येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे. ...
सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पो ...
तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि ...
मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे च ...
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे ...
गिरड सहवन परिक्षेत्रातील तावी जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात प्रवेश करून गाय ठार करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून सदर गाय वाघाने ठार केली असावी असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिक ...
आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. ...