धुर्वे परिवाराने मुंबई येथील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतची १६ किलो मीटर अतंराची खाडी पार करून विश्वविक्रम नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या २८ एप्रिलला सकाळी सात वाजता रिले पद्धतीने पोहून ते विक्रम नोंदविणार आहेत. ...
हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर ट्रॅव्हल्सने सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. ...
शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले. ...
मागील चार ते पाच वर्षांपासून अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदीला पूर गेले नसल्याने नदीपात्रात वाळूचा साठा झाला नाही. अशाही स्थितीत शासनाकडून महसूलाच्या हव्यासापोटी वाळू घाटांचा लिलाव करतात. ...
सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. ...
बोरगाव (टुमणी) येथील रहिवासी असलेल्या वृद्ध व दिव्यांग असलेल्या महादेव झारे यांच्या घरावर दुसऱ्या नागरिकाने बनावट कागदपत्र करून ताबा मिळविला आहे. विशेष म्हणजे याची ग्रामपंचायत रितसर नोंद घेत कर पावतीही तयार करण्यात आली आहे. ...
शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. ...
शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदना ...
शासनाकडून धूम्रपान थांबविण्याकरिता विविध प्रकारे जनजागृती करण्याकरिता वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. तरीही जिल्ह्यात २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत तब्बल १८७ नागरिकांनी आपली जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुका ...