खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून ...
लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळू ...
क्रिकेट खेळ खेळताना अनेकदा दुखापतीला समोर जावे लागते. यामुळे टीम कुठलीही असो तुमच्या प्रत्यके खेळाडूची स्वास्थ्य महत्वाचे. याचीच कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेटटीमचे फिजिओ म्हणून वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. ...
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नजीकच्या मोई येथे शेतात लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करण्यात आली होती. याच तारेचा स्पर्श झाल्याने शेतमजूर चंदू रामदास उईके (३२) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने व साध्यासाध्या औषधीही रुग्णांना मिळत नसल्याने रुग्णालय शोभेची वास्तू ठरत आहे. इतकेच नव्हे तर येथील कामकाज नर्सच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांनी आयटकच्या नेतृत्त्वात आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. सदर आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपले आंदोलन ...
नागपूरवरून वर्धेकडे जात असलेल्या भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. सतर्क नागरिकांनी कार पेटल्याचे वाहन चालकाच्या वेळीच लक्षात आणून दिल्याने कार मधील तिघांचे प्राण बचावले. मात्र या घटनेत कारचे मो ...
पाण्याचा दरमहा पाच युनिटपेक्षा कमी वापर होत असतानाही ग्राहकांना किमान वापराचे १६९ रुपये देयक दिले जात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही पठाणी वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. ...
आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्य ...