तालुक्यात चार नद्या व अनेक मोघे नाले अशी निसर्ग देणगी असल्याने पाणीटंचाई नसली तरी कडक उन्हामुळे पाणीवापर वाढला आहे. त्यामुळे १६ गावात १७ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या असून १४ गांवात १८ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ...
नजीकच्या जळगाव येथे एका शेताच्या धुऱ्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नितीन नागोसे (२८) रा. जळगाव असे मृताचे नाव असून अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आ ...
शहरातील १७ हजार लोकसंख्येला ममदापूर तलावामधून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यावर्षी परिस्थिती भीषण आहे. तलाव पूर्णत: कोरडा पडल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. ...
येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत. ...
निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोक ...
प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेचे काम विरुळ परिसरात सुरू आहे. ...
आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण ...
भरधाव कार अनियंत्रित होत रस्त्याच्याकडेला जात उलटली. वाहन उलटल्याचे लक्षात येताच आर्वी तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपले वाहन थांबविले. ...