अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्री या गावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भोईपुरा येथून भोई समाज बांधवांच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला. ...
दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. ...
मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालविणाऱ्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या दोघांना धडक दिली. आरोपी वाहनचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या ताब्यातील वाहन थेट दिशादर्शक फलकावर नेत विद्युत खांबावर चढविले. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक ज ...
वायगाव (हळद्या) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेन घसरली. यात दबुन मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. भोजराज वसंत सोनटक्के (३०) रा. वाघोली, असे मृतकाचे नाव आहे. ...
जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणाऱ्या ‘लाळखुरकुत’ या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. जनावरांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाने सध्या राज्यात १४ वी तर देशात २५ वी लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ...
मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. ...
वाळू घाटांसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु असल्यानेच वर्षभर वाळूघाटांचे लिलाव थांबले होते. अखेर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचे लिलाव करण्यात आले. ...
यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. ...
वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा, तेच आपल्याला तारतील असे सांगितल्या जाते. शिवाय सध्या शासन स्तरावर वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे. असे असताना येथील आठवडी बाजारातील १०० वर्ष जुने व डेरेदार वृक्षांची कत्तर करण्याचा सपा ...
पवनार येथून वर्धेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी परिसरात फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कमीत कमी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा ...