कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गं ...
आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण् ...
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. गतवर्षी जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, देवळी तालुक्यातील गावांनी पुरस्कार प्राप्त केले. यंदा या स्पर्धेत जिल्ह्यातील देवळी, सेलू, आर्वी आणि कारंजा या चार तालुक् ...
जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. शिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली, अशा कामाच्या तात्काळ निविदा काढण्याची कार्यवाही करुन का ...
घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे. ...
तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. ...
यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज ...
शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत. ...