शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधि ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर प्रकल्पाची ओळख. परंतु, याच प्रकल्पाच्या बफर झोनचा विषय मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळला आहे. अद्यापही या विषयी कुठलाही शासन निर्णय झाला नसून वन्य प्राणी मित्रांचे शासनाच्या भूमिकेडे लक्ष लागून ...
भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे. ...
जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने का ...
स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झा ...
नगरपालिकेत मागील कित्येक दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमधील धुसपूस सुरु होती. अखेर उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला झालेल्या मारहाणीनंतर हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने आता अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक आमने-सामने उभे ठाकले आहे. ...
तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरवरून अहेरीकडे जात असलेल्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. ...
येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात ...
येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला. ...