वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आ ...
शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी के ...
वर्धा-नागपूर महामार्गावर वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिग्रस-नागपूर या एम. एच. १४ बी. टी. ४७६० क्रमांकाच्या बसने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. २८ आर. ३२२२ क्रमांकाच्या कारला जबर धडक दिली. यात कार मधील चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर ...
शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, ...
पाणी टंचाई असल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. अशातच आपल्याला जास्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिकांनी नळालाच विद्युतपंप लावले आहे. त्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विद्युत पंप काढावे, अन्यथा त् ...
तालुक्यातील वडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठा जळून राख झाला असून नागरिकांच्या सतर्कतेने या आगीपासून गाव थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. वडगाव येथील गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने व ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या वाळूचा उपसा करण्याच्या विषयाला थांबा मिळाला आहे. असे असले तरी अनेक वाळू तस्कर जिल्ह्यातील विविध भागातील नदी पात्रातून मनमर्जीने वाळूचा उपसा करून त्याची नियमबाह्य वाहतूक करीत असल्याचे वास्तव आहे. असे असले तरी खनिकर्म विभ ...