वर्धा तालुक्यातील निमगाव (सबाने) या गावाला वादळाचा तीन ते चार दिवस फटका बसला. निमगाव (सबाने) येथील कर्णबधीर असलेले नारायण विठोबा पेंदोर (६५) व आंधळी असलेली आशा नारायण पेंदोर (६०) या वृध्द दाम्पत्यावर वादळामुळे संकट कोसळले आहे. ...
वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर ...
कपाशीचे प्रतिबंधित बियाणे आणून त्याची पेरणी केली जात असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामणी शिवारात छापा टाकला असता आरोपींनी घटना स्थळावरून यशस्वी पळ काढला. ...
महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक, स्वच्छता व धोबीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे. ...
जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. ...
लग्न समारंभ आटोपऊन आपल्या गावी नागपूर येथे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास भरधाव येणाऱ्या एका कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला ...
राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वित ...
खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यात शेतजमिनी रिकाम्या करून शेतकऱ्यांनी काडीकचऱ्यांची विल्हेवाट लावली. आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आपल्या जमिनीत तयार करून ठेवावयाच्या आहेत. ...
जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे. ...
शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या दहा वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य करणाºया आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी दिला. ...