यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्या ...
माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे. ...
स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच ...
एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. घरात पैसाअदला नाही. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही. यातच श्रावणला कुणी तरी प्रहारसंदर्भात माहिती दिली. ...
अल्लीपूर पोलीस ठाण्यात त्रिनेव्हा इफ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील रोखपाल आनंदन ए. शिवकुमार यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश विनायक चव्हान याला पोलिसांनी समुद्रप ...
नजीकच्या सावळापूर येथील नागरिकांनी ग्रा.पं.च्या मनमर्जी कारभारावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन १० जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले. याच उपोषणाची सांगता शुक्रवारी माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात झाली. ...
देशभरात सर्वत्र रुग्णालय किंवा डॉक्टरांवर असामाजिक तत्त्वांकडून भ्याड हल्ले केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नुकसान होते तसेच डॉक्टरांवरही आर्थिक व मानसिक दडपण येत असल्याने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याकरिता काठोर कायदा तयार करुन झिरो टॉलरन्स पॉलिसी तया ...
शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ...
येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...