सामान्यांचे हित साधण्यातच जीवनाची सार्थकता राहिली आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ती शक्य असल्याने आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. ...
आर्वी येथील सात वर्षीय चिमुकल्यावर चोरीचा ठपका ठेऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार करणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे याच्यावर यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वे गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी ...
मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अ ...
शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्र ...
सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची जिल्हा कार्यकारिणी व समुद्रपूर तालुका शाखेच्या वतीने स्वयंघोषित समाजसेविका मंदा ठवरे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
शाळा-कॉलेजजवळ तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कोटपा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याचे उल्लंघन केल्यास यापुढे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले. ...
मौजा गौळ शेतशिवारातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार पद्माकर भोयर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. जलसंधारण विभागाचेवतीने ही कामे केली जात आहे. ...