पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला. ...
जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५ ...
विदेशात नोकरी लावून देतो. शिवाय व्हिजा मिळवून देण्याची हमी देत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील एका विदेशी पुरुषासह एका भारतीय महिलेला हिंगणघाट आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण १ ...
येथील पुलगाव मार्गावर निजामपूर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तीन जण जखमी झाले. अपघात झाल्याचे या मार्गाने प्रवास करीत असलेल्या आ. अमर काळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपले वाहन थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही घट ...
गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशाद ...
संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषाच करू शकते. हिंदी ही राष्ट्रभाषा असून आतापर्यंत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विविध परीक्षेत १ कोटी ८० लाख विद्यार्थी सहभागी झालेत. २०१८ हे वर्ष बा बापू १५० जयंती वर्ष आहे. ...
येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आ ...