राज्य २०१४ ला १८ व्या स्थानी होते. मात्र, महाराष्ट्राला सध्या आम्ही तृतीय स्थानी आणले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जि.प. च्या शाळांची स्थिती दयनीय होती; पण आमच्या कार्यकाळात शिक्षणाची स्थिती सुधारली आहे. राज्य सरकारने ३० हजार किमीचे रस्ते तयार केले आ ...
वर्ध्यातील गांधीजींचा पुतळा हा जिल्हा प्रशासन परिसर आणि सेवाग्राम वर्धा या मुख्य मार्गावर आहे. तिथेच अर्धवर्तुळाकार भागात बापूंच्या कार्यावरील शिल्प लावण्यात आलेले असून त्यावर कालाकार आपले काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ...
मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच गंधार कुलकर्णी या ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे. ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आ ...
नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. ...
आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. ...
तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घड ...