चारपदरी महामार्ग प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येथील यशोदा नदीच्या पुलाजवळील दोन मार्ग ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच देवळीकरांसाठी मृत्यूचे कारण ठरू पाहत आहे. याआधी या दोन्ही ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्त ...
दिव्यांग व बेरोजगार सहकारी संस्थाच्या प्रश्नांवर आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा केली. दिव्यांग व बेरोजगार संस्थेचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश ...
येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद विकोपाला जाऊन तलवारीने मारहाण करण्यात आली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक विठ्ठल वॉर्डात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. ललित विजय मेश्राम (२८) रा. विठ्ठ ...
उधारीचे १०० रुपये दे असे म्हणत सुरू झालेला शाब्दीक वाद विकोपाला जाऊन वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. यावेळी आरोपींनी लाठी-काठी व चाकूने वसंता शिवदास थुल (५९) रा. येसंबा याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी वसंताला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले ...
इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या आष्टीच्या क्रांतिलढ्याला नागपंचमीच्या दिवसाची किनार लाभली आहे. यंदा त्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळेच्या प्रसंगाला आष्टीकरांनी जिवंत आणि ज्वलंत ठेवून राष्ट्रभक्तीच्या कार्याला सलामच केला आहे. देशा ...
येथे वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या जवळपास ३ हजार महिला सदस्यांनी आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये उद्योगांना चालना व रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन सकारात्मक प्रति ...
१९४२ ला नागपंचमीच्या दिवशी झालेल्या भारत छोडो आंदोलनात आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली. यामध्ये सहा जण शहीद झाले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे ही शिक्षा माफ झाली. ...
घरची परिस्थिती बिकट असताना व नोकरीच्या मागे न लागता घरीच साहित्याची जुळवाजुळव करून वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून ह्यडवरणी व कल्टीवेटर यंत्राची निर्मिती आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी केली आहे. ...
येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत. ...
तालुक्यातील धोंडगाव येथील शेतकरी गजानन थुटे यांचे घर सततच्या पावसादरम्यान कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. असे असले तरी माहिती देऊनही पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांच्या अडचणीत भर ...