शांतीचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत, सचिन सावंत, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकार ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी वर्धा न.प.च्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शिवाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बजाज पुतळा चौक पर्यंत मानवीश ...
वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ...
महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग हो ...
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली. ...
सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्ष ...
शहर साखर झोपेत असताना अचानक महावीर भवनाजवळील मिलन सुपर शॉपला भीषण आग आगली. आगीचे लोळ उठताना पाहून शहराच एकच धावपळ उडाली. या आगीत सुपर शॉपच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या मुथा परिवारातील वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर इतर परिवार थोडक्यात बचावला. ह ...
महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. महात्मा गांधी यांचा आश ...