नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि का ...
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात येणाऱ्या कामगारांना योग्य माहिती न देता बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याने कामगारांची मोठी फरपट होत आहे. जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयात भोंगळकारभार सुरु आहे. अ ...
शिक्षण समितीचे सभापतीपद देऊन मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. कोणताही अनुभव पाठीशी नसताना सर्व सदस्यांच्या व आप्तेष्ठांच्या सहकार्याने अडीच वर्षाच्या कालावधीत या पदाला न्याय देतांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण आणि रुग्णांना आरोग्यदायी जी ...
मुख्य रेल्वेस्थानकावर कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीअंतर्गत ३८ पूर्ण एचडी (हाय डेफिनेशन) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यातील २६ बुलेट प्रकारातील ४ बाय ४ रिझॉल्युशनयुक्त असून प्रवेशस्थळी आणि बाह्यपरिसरात लावण्यात आले आहेत. फलाट, ओव्हरब्रीज आदीसाठी प ...
प्राप्त माहितीनुसार, एम.एच.३२ ए.एच. ३४७६ क्रमांकाची कार शिवाजी चौकाच्या दिशेने जात होती. वाहन न्यायालयासमोर आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनाने न्यायालयाच्या भिंतीला धडक दिली. यात न्यायालयाची भिंत तुटली असून त्याच परिसरात असल ...
वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री क ...
वर्धा जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून कापूस, तूर, गहू तसेच भाजापाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. ...
सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे. ...
बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्ये ...
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजत ...