वर्धा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात हात स्वच्छ धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी मास्क उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच मास्क ...
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला त ...
सुरेंद्र राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्कर आणि माफियांविरोधात तक्रारी करायचा. शिवाय तो माहिती अधिकाराचा वापर करून अधिकची माहितीही जाणून घेत असे. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र राऊत व त्याची आई जनाबाई हे दोघे दुचाकीने शेतात ...
कोरोना विषाणू ही जागतिक आपत्ती असल्याने आपत्तीकाळात जिल्ह्याच्या दृष्टीने सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असते. त्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्हात जमावबंदी कायदा लागू केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अज्ञात इसमांनी आईसह एका मुलाचा खून केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निमगव्हाण येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात् ...
खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ ...
अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता शासनस्तरावरुनच खबरदारी घेतली जात असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यात एकही रुग्ण नसतांना केवळ सुरक्षा म्हणून जमावबंदी लागू ...