मोहता इंडस्ट्रीजमध्ये इंटक महासचिव आफताब खान, कामगार प्रतिनिधी प्रवीण चौधरी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, कंपनीचे उपाध्यक्ष आर.आर. सिंग, व्यवस्थापन प्रतिनिधी जयप्रकाश बहादुरे यांच्यात कामकारांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा झाले. इंटकने कारवाईचे संकेत द ...
वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. वर्धा जिल् ...
जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर सलून दुकाने असून ८० ते ९० टक्के लघु व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच व्यावसायिकांसह कुटुंबाचे पोट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. नियमित व ...
मुंबई येथील एका हाऊस किपिंग कंपनीत कामाला असलेला हा तरुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हताश झाला. त्यानंतर त्याने आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेत त्या निर्णयावर कृती केली. जवळ पैसे नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाही ...
सेलू तालुक्यात असलेल्या धानोली मेघे येथे असलेल्या गिरीराज जिनिंग फॅक्टरीला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले व जवळपासचा कापूस व रुईगाठींनाही वेढले. ...
कपाट दाम्पत्य घटनेच्यावेळी शेतात गेले होते. तर मुलगा व मुलगी अंगणात खेळत होते. अशातच घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मुलीने घरात डोकावून पाहिले. शिवाय आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच आगीवर पाण्याचा मारा करून ...
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपळाके यांच्या नेतृत्वात तीन पथक तयार केले. यातील दोन पथकाने कारंजा, आष्टी, समुद्रपूर व हिंगणघाट पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत ...
तरूणीचा भाऊ व्यावसायिक आहे. तो एका किरायाच्या वाहनाने १२ मे रोजी आष्टी येथून मुंबईला गेला. त्यानंतर तो १४ मे रोजी आष्टीत पोहोचला. त्या वाहनात सदर तरूणी, तिची मैत्रिण, भाऊ आणि वाहनचालक असे चार व्यक्ती होते. आष्टीत परतल्यानंतर तरुणीसह तिच्या भावाला ताप ...
चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेल ...
कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. ...