सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २ ...
लॉकडाऊन असल्यामुळे शेती संबंधित अनेक कामांत बाधा पोहोचत असल्यामुळे तसेच मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहेत. खरिप हंगाम येऊन ठेपला असताना या हंगामात सर्वात जास्त क्षेत्रफळावर कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केल्या जा ...
शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक ...
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशातच वायफड येथील हनुमाननगर पारधी बेडा येथे गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे. ...
तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी ...
हिवरा तांडा येथील मृत महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी प्रशासनाने जलद हालचाली करत हिवरा तांडा सहित ७ गावे सील केली. तसेच कोरोनाबाधित महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे घशाचे स्त्राव घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले ...
रस्ते बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोक्रूावर पत्ता नसल्याने ग्रामस्थांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. तर येथील मुस्लिम कब्रस्थानच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीवर अजस्त्र चिंचेचे झाड पडल्याने सुरक्षा भिंत क्षतिग्रस्त झाली ...
वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल् ...