बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय ...
कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाण ...
शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही ...
वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक ...
राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. वि ...
सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळ कोरोना बाधित असल्याने हा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूची अडचण निर्माण झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी जवळप ...
कोरोनाने ग्रामीण भागात एन्ट्री केली असून आर्वी येथील सिंधी कॅम्प परिसरात आईसह चिमुकल्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या कार्यवाहीला गती दिली आहे. सिंधी कॅम्प परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला असून परिसरातील २०० कुटुंब ...
वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने ...
नाट्यगृहाची वास्तू अर्धवट अवस्थेत पडून आहे. यानंतर उमरी (मेघे) तसेच जिल्हा उद्योग केंद्र परिसराची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतराची समस्या वाहनतळ व इतर दृष्टीने या जागा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यावर कलावंत आणि प्रशासनात एकमत होऊ शकले ना ...
शेतकरी भोजराज नारायण डेकाटे कुठलीही शासकीय परवानगी न घेता शेतीकरिता समुद्रपूर तालुक्यातील छोटी (आर्वी) येथे वनविभागाच्या झुडपी जमिनीवर नांगरणी करीत होते. या घटनेविषयी माहिती मिळताच वनविभागाचे वडनेर क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, अल्लीपूरचे वनरक्षक यू. ए ...