भिडी वितरण केंद्राअंतर्गत काही ठिकाणी ४ वीजखांब तुटून पडले. तसेच १८ खांब वाकले. या भागात १४ झाडे वीजतारांवर पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. महावितरणने गुरुवारी सकाळपासून युद्ध पातळीवर काम करून या गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु शेतशिवारातील कृषिपंप ...
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच ह ...
समाजबांधवांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसून मदतही केली जात नाही. राज्यात सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सलून दुकानांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. तामिळनाडू, दिल्ली, व मध्य प्रदेश सा ...
कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यं ...
सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठी ...
रामनगर भगतसिंग चौक भागातील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींसह सदर व्यक्ती ज्या खासगी डॉक्टराकडे उपचारासाठी गेला होता त्या डॉक्टर दाम्पत्यासह एका औषधी विक्रेत्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशा ...
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १ ...
गोपालकांची ओरड आणि लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीअंती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरु असलेला पशुसंवर्धन विभागातील भोेंगळकारभार चव्हाट्यावर आला आहे. देवळी येथील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे आणि कांरजा (घाडगे) येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन ...
बिबट्याच्या शिकारीमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय जंगली वराह पकडण्यासाठी कुणी जाळे लावले होते याची माहिती सध्या वनविभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकऱ्यांकडून घेत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही वनविभागाला गवसले नसले तरी घटनास्थळावर एक मृ ...