कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिकांसह कारागीर अडचणीत सापडले होते. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ होती. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर दुकाने स ...
न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण् ...
प्राप्त माहितीनुसार, ८ मे रोजी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झालेल्या हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोविड अहवाल १० मे रोजी पॉझिटिव्ह आला. तर याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग् ...
3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील. ...
वर्धा जिल्ह्यात घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. ...
व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची ...
ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मान ...
सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार पतीव्रता धर्माचे पालन आज ...
लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयाती ...