जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या ह ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह ...
वडाळा ते हमदापूर शिवारात मध्यंतरी समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची पेरणी केली. दोन वर्षांपासून सेवाग्राम हमदापूर पुढे कांढळीपर्यंतच्या रोडचे काम सुरू झालेले आहे. यात रूंदीकरण तर शिवनगर, चानकी आणि कोपरा शिवारात गिट्टी ...
वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर ...
शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी विक्री संघाकडे एप्रिल महिन्यात आपला शेतमाल विक्रीसाठी सातबारा, आधार कार्ड, बॅक पासबूक देऊन नोंदणी केली. त्यानुसार मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना संदेश पाठवून किंवा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून शेतमाल आणण्यास सांगितले जात आहे. शे ...
अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित ...
शहरातील इतवारा बाजार परिसरातील भंगारच्या दुकानातून अवैध कत्तल करून पाळीव प्राण्यांचे मास घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतवारा परिसर गाठून डब्ल्यू. बी. ११ सी. ४७८६ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात ...
यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर ...
शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकड ...
खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विश ...