नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाºयांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचºयाचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट ...
दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता य ...
क्षेत्र अधिकारी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नेहमी टाळाटाळ करायचा. शेतकरी कैलास हुलके यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना पीककर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना हकलून लावले. याबाबतची तक्रार कैलास हुलके यांनी ग्रामपंचायतीकडे दिली. त्यानुसार सरपंच नितीन चंदनखेडे ...
जिल्ह्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ७ हजार २२७ हेक्टर होते. यावर्षी शेतक ...
मुंबईमध्ये आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची चाचणी केल्यावर तेथे अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार ...
वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास ...
भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना संकटकाळातील सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे, ही सर्वांची मागणी असतानाही राज्यातील महाविका ...