कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. ...
केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा स ...
निखिल हा म्हसाळा भागातील सेंट अॅन्थोनी स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत आहे. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद असल्यातरी आॅनलाईन पद्धतीने तो शिक्षणाचे धडे घेत आहे. रिकाम्या वेळेत काही तरी नवीन करण्याची जिद्द त्याला जडली. अशातच त्याने नागपूर येथे मोटारवर च ...
ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तसेच अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अशातच निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीला ५० दिवस जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाली नाही. पण सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याची कोविडची स्थिती काय याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या होकारानं ...
वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिक ...
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले ...