जिल्ह्यात कृषी विभाग, जिल्हा परिषदचा लघू सिंंचन विभाग, जलसंधारण विभाग, वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल विकास विकास यंत्रणा, वनविभाग, सद्भावना ग्रामीण विकास संस्था व यशोदा नदी या यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९१ गावांमध्ये १ हजार ५८० कामांचा आराखडा तयार ...
जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते. त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघा ...
Wardha news मार्च २०१८ मध्ये वर्धा जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असून यातूनच टेन्शन वाढत आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात १६८ कोरोना बाधित रूग्णांना आपला जीव गमवावा ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्यान ...
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधार्थ वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मोर्चा काढण्यात आला होता. ‘’’’शेतकऱ्यांच्या सन्मानात विविध संघटना मैदानात’’’’ असा संदेश या निषेध मोर्चाच्या माध्यमातून ...
Wardha News Bharat Band भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला. ...
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा ...