वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा ...
मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन ...
कारंजा तालुक्यातील जसापूर येथील शेतकरी किशोर श्रावण बन्नगरे यांनी रासायनिक शेती कमी करुन शेणखत वापरुन शेतात जीवमृत बनवून शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतींपासून जैविक किडनाशके तयार करण्याचे काम ते करीत ...
मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरो ...
Wardha news केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे. ...
कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. म ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बोस, जिल्हा शल्य चिकित ...
खरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी म ...
प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख ...