देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस या ...
बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी ...
पहिला अपघात सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयाजवळ झाला. यामध्ये नगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी राजू कृष्णाजी सुरकार (४५) हे जागीच ठार झाले. मृत सुरकार हे ढाब्यावर जेवण करुन देवळीकडे पायदळ जात येत होते. यादरम्यान मागाह ...
शाळा महाविद्यालयाचे लागलेले निकाल आणि ग्रामपंचायतीचा निवडणुकींचे घमासान सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होताच विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडत आहे. यातच आता जिल्ह्यातील ...
सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेह ...
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून ...
शासनाच्या हरितम्, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल ...
आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी ...