महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले ...
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील १९१, हिंगणघाट तालुक्यातील २८ देवळी तालुक्यातील ४४, आर्वी तालुक्यातील ३५, आष्टी तालुक्यातील ११, कारंजा तालुक्यातील सहा, समुद्रपूर तालुक्यातील सहा तर सेलू तालुक्यातील अकरा रहिवाशांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह ...
कारंजा भागात सकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. आर्वी तालुक्यात वा ...
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. शेतशिवारात गहू व चण्याच्या मळणीला वेग आला असून बद ...
पुलगाव नजीकच्या रोहणी (वसू) येथील शेतकरी महिला नीता मनोज वसू यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकांसोबत दीड एकरात मिरचीची लागवड केली. दीड एकर जागेवर मिरचीची लागवड करण्यासाठी नर्सरीत तयार झालेली साडेसात हजार रोपटे सव्वा रुपये नगाप्रमाणे विकत आणली. दोन ...
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात दररोज दीड शतकाहून अधिक नवीन कोविडबाधित सापडत आहेत. जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्याने नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत असले तरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी पुढील १५ दिवसाकरिता जिल्ह्यातह ...
खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या श ...
चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत. ...
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता अभियंता म्हणून करिअर करायचे असेल तर बारावीला (पीसीएम) गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय नसले ...