Wardha news वर्ध्यातील आयटीआयच्या ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून नंदनवन फुलविले. येथे झाडांविषयी माहिती देणारे सार्वजनिक वाचनालय आकारास आले असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. ...
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या तिन्ही अत्यावश्यक वस्तूंवरील दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोल ...
लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद हेाते. तर आता ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १ ...
शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. ...
प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खाजगी शाळेतील व्यवस्थापनाने शाळा शुल्काच्या बाबतीत शिक्षक-पालक संघात निश्चित झालेल्या फीचा तक्ता शाळेतील दर्शनी भागात लावावा. शाळा व्यवस्थापन समिती ...
ना. गडकरी यांनी वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरुच करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे ...
कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे व ...
कोरोनामुळे किडनीवर होणारा परिणाम हा साधारणत: रुग्णाच्या अगोदरच्या फंक्शन्सवर अवलंबून असतो. ज्या रुग्णाला पूर्वी किडनीविषयी कुठलाही आजार नाही व इतर व्याधी जसे मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग, यकृताचा आजार आदी नसल्यास किडनीवर परिणाम कमी होतो. याउलट ज्या ...
मागील वर्षभरापासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच, यंदाही हे संकट घोंगावत होतेच. मागील वर्षी तब्बल चार महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. दरम्यान, महामंडळाला कोटी रुपयांचा फटका बसला. ऑक्टोबरअखेर एसटीची चाके फिरलीत. एस ...