शहरात काही पॉश घरात जुगार खेळला जात आहे. येथे प्रतिष्ठांचा वावर दिवसरात्र आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही छापेमारी केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. लहान जुगारांवर किरकोळ कारवाई केली जाते. सेलू येथील काही आलीशान घरांतही नागपूर येथील काही जुगारी ...
रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात ...
Wardha News आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्या ...
Wardha News मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. ...
सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असून, डेंग्यू या आजाराने जिल्ह्यात थैमानच घातले आहे. डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे ...
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर महाविकास आघाडीला टार्गेट केले जात आहे. कुणाची आई तर कुणाच्या बायकोला पोलीस ठाण्यात बोलावले जातं. असा प्रकार भारतीय संस्कृतीत आजपर्यंत बघितलेला नाही; हे सर्व दुदैवी आहे. आता या सर्वांची आम्हालाही सवय झाली असून ...
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे. ...
सध्याच्या विज्ञान युगात गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विकास मूल्यांना समजणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन घडविणारे अर्थशास्त्र शिकवले पाहिजे. आज भविष्याच्या समस्येविषयी नवीन पिढी विचारत आहे. त्याचे उत्तर देता आले पाहिजे. नयी तालीम शिक्षण प्रणाली समजावू ...
मागील २८ दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्याचे काम बंद आहे. इतकेच नव्हे तर, केवळ अँटिजन किट द्वारे कोविड चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे तापाच्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल, शासकीय तसेच सेवाग्राम आणि सावंगी ...
Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झ ...