प्रशासनाने तीन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला दिल्या आहेत. मात्र, चालक एकच असल्याने दोन रुग्णवाहिका केंद्रातच उभ्या राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. ...
ऑनलाइन पार्सल कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन रिटेलरसमोर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पार्सल उघडावे. फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये जाऊन पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवावे. ...
दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प् ...
Wardha News माहेरी गेलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची वार्ता कळताच पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ...
आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये क ...
सुप्रिया झाडे यांना फसवणूक करणाऱ्यांनी फोन करून मी बँकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, ते सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर सांगा व ओटीपी सांगा असे सांगितले. सुप्रिया यांनी फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून सदर माहिती दिली. याच माहितीचा व ...
वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. ...
सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...
प्रत्येक गर्भनिरोधक साधनांचे काही चांगले व वाईट परिणाम असतात. मात्र, कॉपर-टी मुळे महिलांच्या हॉर्मोनल सायकलवर कोणताही दुष्पपरिणाम होत नसल्याने हे एक सुरक्षित गर्भनिरोधक साधन मानल्या जाते. त्यामुळे, तज्ज्ञ डॉक्टर महिलांना कॉपर-टी बसवण्याचा सल्ला देतात ...