सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतू हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही असे अनेक अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. .. ...
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.टी. येवला यांचा दोन महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्या बेताल व अनागोंदी कारभारामुळे ग्रामसेवक त्रस्त झाले आहेत़ बीडीओंवर त्वरित कारवाई करावी, ...
उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़ ...
सरपंच व उपसरपंचांनी गावात वेगवेगळया सभा घेतल्याने ग्रामस्थही चकित झाले़ कायम नोंदीत ठेवावा, असा क्षण येथील ग्रामस्थांना शनिवारी (दि़२९) अनुभवता आला़ ...
येथील संत तुकडोजी वॉर्डातील लोकमान्य गृहनिर्माण सोसायटीच्या १० टक्के खुल्या जागे पैकी काही जागेवर बांधकामाला सुरुवात झाली. ते बांधकाम हटविण्यात यावे म्हणून किसान अधिकार अभियानसह ...