कोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्या ठिकाणी मुलभूत १८ नागरी सुविधा असायला पाहिजे. मात्र एकही सुविधा पूर्णत्वास न जाता आणि हस्तांतरणाला तीन वर्षांचा कालावधी असताना लघू ...
येथील फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमणधारी संबोधून १४५ दुकाने हटविण्याचा व न हटविल्यास साहित्य जप्त करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा बेकायदेशीर नोटीस दुकानदारांना देण्यात आला आहे़ ...
नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, जमाती प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थिनींचे ...
शेतजमिनीचे आपसी वाटणीपत्र १०० रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. असे असताना येथील तहसीलदार कार्यालयात काही महिन्यांपासून अनेक प्रकरणे दुर्लक्षित आहेत. ...
येथील अशोकनगर परिसरातील विजय नाडे यांच्या घरावर अज्ञात आरोपींनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात मारेकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत विजय यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली. ...
देशाच्या अखंडतेसाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जिल्ह्यातील ज्या विरांनी बलिदान केले आहे अश्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलित करण्यासाठी मोठ्या संख्येने मदत करावी, ...
पुरोगामी राज्यात सर्वात शेवटचा घटक म्हणून गणना होत असलेल्या अपंग व्यक्ती आजही त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. या व्यक्तींना न्यायापासून शासन वंचित ठेवण्याचे कारस्थान राज्यकर्त्यांनी केले आहे. ...
विदर्भातील यंदाचा शेतीचा दुष्काळ भीषण आहे़ सोयाबीनची नापिकी लक्षणीय आहे़ मागील चार वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ३० टक्केपेक्षा कमी आहे़ अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची ...
नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना यापूर्वी शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, ...