येथील महात्मा गांधी आश्रम पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांसह शैक्षणिक सहलीही येथे येत असतात. यामुळे कुटीच्या मुख्य मार्गावर आणि प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला वाहनांची गर्दी होते. ...
सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, ...
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला. ...
भारतीय संस्कृती महान आहे. मात्र सध्या डोके वर काढत असलेल्या जात, धर्म, प्रांत आणि भाषावादाला तिलांजली दिल्याशिवाय भारत हा महाशक्ती होणे अशक्य आहे, असे विचार आ.अमर काळे ...
तालुक्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अकाली पावसानंतर किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सीअसपेक्षा खाली आला आहे. या प्रतिकुल हवामानाचा अनिष्ट परिणाम केळीच्या मृग व कांदेबागावर झाला आहे. ...
आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील ...
प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. याबाबत अद्यापही कोणतेही पावले उचलली गेली नाही. सोमवारी पार पडलेल्या ...
जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये ...
मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी ...