कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने ...
नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील ...
जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट नगरपरिषदेतील रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी १५ लाख रक्कमेचा विकास कामांना स्थगिती देण्यासंबंधिची याचिका फेटाळली. यामुळे शहरातील विकास ...
जिल्ह्यात ७६४ उद्योग आहेत. यात १२ मोठे, दोन मध्यम तसेच ७४३ लघु उद्योगांचा समावेश आहे. प्रदूषण मानकानुसार जिल्ह्यातील ८१ उद्योग लाल संवर्गात (रेड झोन) मध्ये आहे. ...
येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात ...
जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत फळरोपवाटिका, टी.सी.डी. फार्म व बीजगुणन केंद्रावर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु कामगारांचे वेतन वेळेवर केले जात नाही. ...
तालुक्यात महसूल देण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीचे वेध लागले आहे. १७ सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत वर्षाकाठी रोख १५ लाखांच्या ...
बाजारात कोणत्याही वस्तूचे असो वाढलेले दर कमी झाले असे क्वचितच होते. बहुदा असलेले दर वाढल्याचेच उदाहरण आहे. हा नियम मात्र कापसासंदर्भात खोटा ठरत आहे. दर वर्षाला कापसाचे दर कमी झाल्याचेच ...
शेतातील मोही आणि बिहाडाची जिवंत झाडे चोरट्यांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता तोडली़ घटना खरांगणा पोलीस स्टेशन हद्दीत रत्नापूर रिट शिवारात घडली. याप्रकरणी आठ आरोपींना खरांगणा ...
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पवनार व वर्धा येथून ‘स्वच्छ वर्धा’ ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. स्वच्छतेची मोहीम घरोघरी पोहोचविण्यासाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे, ...