महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थाना ...
बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास ...
दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. ...
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे. ...
खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. ...
‘सर्वांसाठी पाणी व टंचाईमधून गावांची मुक्ती’ या जलयुक्त शिवार कार्यक्रमातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्याचे उद्दीष्ट आहे़ यात जिल्ह्यातील २१४ गावांचा समावेश करण्यात आला ...
भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के बालकांत आतड्याचा कृमी दोष आढळतो़ हा मातीतून प्रसारित जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. ...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़ ...