नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीत अफाट विजय प्राप्त करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मतदारांना नेमकी कुठली आश्वासने दिली होती याचा ऊहापोह या निकालाच्या निमित्ताने होतो आहे. कारण ही आश्वासनेच आपच्या यशाचे गमक आहे,असेही म्हणता येईल. त्यामुळ ...
नागपूर : शासनाने २ मे २०१२ रोजी जीआर जारी करून अतिरिक्त ठरलेले शिक्षक १०० टक्के समायोजित झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची भरती करण्यास मनाई केली आहे. या नियमाचे पालन करताना घोळ होत आहे. विविध प्रकरणांत ही बाब निदर्शनास आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसचे पानिपत करीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे़ आप सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तीन माजी मंत्र्यांना डच्चू देत, त्यांच्या जागी नव्यांना संधी मिळण्याची शक्यता आ ...